Free flour mill yojana Maharashtra 2025|मोठी आनंदाची बातमी ;मोफत पिठाची गिरणी योजना – ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वावलंबनाचा मार्ग.
नमस्कार , आज हि ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी पीठ तयार करण्यासाठी, महिलांना मोलाची मेहनत घ्यावी लागते. हातचलाखीवर आधारित जातिवंत पिठाच्या गिरण्या अनेक घरांमध्ये नाहीत. परिणामी, महिलांना मैद्याच्या गिरण्यांमध्ये रांगेत तासन् तास थांबावे लागते किंवा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांकडून “मोफत पिठाची गिरणी योजना” सुरु करण्यात आली आहे, जी महिलांना आत्मनिर्भर करण्याचा आणि त्यांचा वेळ व पैसा वाचवण्याचा महत्वपूर्ण उपक्रम ठरतो आहे.

नमस्कार ताईंनो राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता या महिलांना मिळणार आहे पिठाची चक्की ,शिलाई मशीन, पिको फॉल मशीन किराणा दुकान मिनी डाळ मिल शेळीपालन ,कोंबळी पालन व मसाला यंत्र आणि इतरही जे योजना आहेत. या योजनेमधील ह्या ज्या सर्व वस्तू आहेत हे मिळणार आहेत आणि आपला एक व्यवसाय त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. तर निराधार महिलांनाच नाही तर सर्व महिलांसाठी ही योजना आहे. त्यामध्ये गृहिणी असतील शिक्षण घेणाऱ्या महिला असतील तर सर्व प्रकारच्या महिलांसाठी हे जे योजना आहेत.
Free flour mill yojana Maharashtra 2025
योजनेचा मुख्य उद्देश:–
- ग्रामीण व शहरी गरीब महिलांना मोफत गिरणी उपलब्ध करून देणे.
- महिला उद्योजकांना मदत करणे.
- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
- बचतगट, स्वयं-सहायता गट (SHG) यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे.
Also read
योजनेत कोण पात्र आहेत ?
- ग्रामीण भागातील रहिवासी महिला
- अल्प उत्पन्न गटातील महिला
- अनुसूचित जाती/जमाती, OBC महिलांना प्राधान्य
- स्वयं-सहायता गट (SHG)
- बचत गटांशी संबंधित महिला
- महिलांनी किमान 18 वर्षे वयाची असावी.
आवश्यक कागदपत्रे:Free flour mill yojana Maharashtra 2025
कागदपत्राचे नाव | माहिती |
आधार कार्ड | ओळख पुरावा |
रहिवासी प्रमाणपत्र | स्थानिकतेचा पुरावा |
उत्पन्न प्रमाणपत्र | आर्थिक दर्जा सिद्ध करणारे |
पासपोर्ट साईज फोटो | अर्जासाठी |
Also read
Free flour mill yojana Maharashtra 2025
महत्त्वाचे फायदे:–
फायदे | स्पष्टीकरण |
वेळेची बचत | घरच्या घरी पीठ तयार केल्याने वेळ वाचतो |
प्रवास खर्च वाचतो | इंधन व भाड्याचा खर्च कमी होतो |
उत्पन्नाचे साधन | इतर लोकांसाठी पीठ तयार करून उत्पन्न मिळते |
महिलांचा सशक्तीकरण | महिलांना आत्मनिर्भर बनवते. |
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना या योजनेचा जो लाभ आहे. हा प्राधान्याने देण्यात यावा जर दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी पुरेशा प्रमाणात न सापडल्यास मग इतरही महिला जे गृहणी आहेत,शिक्षण घेत आहेत आणि इतरही दारिद्र्य रेषेच्या वर आहेत. त्या महिलांना सुद्धा याचा लाभ म्हणजेच की एक लाखवी हजार रुपया पर्यंत ज्यांचा आर्थिक उत्पन्न आहे. अशा महिलांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे आणि त्यासाठी 30 हज रुपयाचा जो खर्च येणार आहे .तो सरकार तुम्हाला देणार आहे आणि राज्य सरकारच्या मार्फत जिल्हा परिषद तर्फे हे योजना चालवण्यात येणार आहे.
लाडकी बहिण कर्ज योजना https://hkkadam.com/wp-admin/post.php?post=721&action=edit
Free flour mill yojana Maharashtra 2025अर्ज कसा करावा ?
- ऑनलाइन अर्ज (जर सुविधा उपलब्ध असेल)
– राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या वेबसाइटवर जा
– “मोफत पिठाची गिरणी योजना” या योजनेवर क्लिक करा
– सर्व माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा
– अर्ज सबमिट करा - ऑफलाइन अर्ज
– ग्रामपंचायत कार्यालय / तालुका पंचायत समितीकडे भेट द्या
– अर्जाचा फॉर्म घ्या
– आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे जोडा
– संबंधित अधिकाऱ्याला जमा करा.
online अर्ज करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा .https://kpkb.co.in/free-flour-mill-yojana/
अश्याच प्रकारच्या सरकारी योजना जाणून घेण्याकरिता आपल्या website ला भेट द्या . https://hkkadam.com
या योजनेची गरज का वाटली ?
- ग्रामीण महिलांची हालअपेष्टा
– रेशनवर गहू मिळाला तरी तो दळण्यासाठी दूर गिरणीकडे जावे लागते.
– उन्हातान्हात रांग लावावी लागते, वेळ वाया जातो.
– प्रवासासाठी भाडे द्यावे लागते. - स्वावलंबनासाठी संधी निर्माण करणे
– महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.
– घरबसल्या आर्थिक उत्पन्न मिळावे.
– इतर महिलांनाही सेवा देता येते.
read more
स्थानिक रोजगार निर्मिती:-
– गाव पातळीवर गिरणी सेवा उपलब्ध झाल्यामुळे लोकांना गावाबाहेर जाण्याची गरज नाही.
– विजेवर किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गिरण्या ग्रामीण विकासाला चालना देतात.
महिलांना तर ही एक मोठी संधी चालून आलेली आहे तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या .बघा सर्वच जिल्हा परिषदची गोष्ट सांगत आहे मी महाराष्ट्रातील जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून ही जी योजना आहे ही राबवण्यात येणार आहे आणि विविध जे जिल्ह्यांमध्ये आहे विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचा अर्ज फॉरमॅट सुद्धा असणार आहे आणि अर्ज प्रक्रिया सुद्धा असणार आहे आणि अर्ज प्रक्रिया वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला सुद्धा सुरू होऊ शकतात तर बघा अशातच आता या योजनेमध्ये नेमकं काय काय जे महिलांसाठी देण्यात आलेला आहे.
Free flour mill yojana Maharashtra 2025
या योजनेची गरज का वाटली ?
- ग्रामीण महिलांची हालअपेष्टा
– रेशनवर गहू मिळाला तरी तो दळण्यासाठी दूर गिरणीकडे जावे लागते.
– उन्हातान्हात रांग लावावी लागते, वेळ वाया जातो.
– प्रवासासाठी भाडे द्यावे लागते. - स्वावलंबनासाठी संधी निर्माण करणे
– महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.
– घरबसल्या आर्थिक उत्पन्न मिळावे.
– इतर महिलांनाही सेवा देता येते.
स्थानिक रोजगार निर्मिती
– गाव पातळीवर गिरणी सेवा उपलब्ध झाल्यामुळे लोकांना गावाबाहेर जाण्याची गरज नाही.
– विजेवर किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गिरण्या ग्रामीण विकासाला चालना देतात.
Free flour mill yojana Maharashtra 2025